This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा. (a) परिवर्तनवादी लोक माणुसकीची वाट निर्माण करतात. (b) परिवर्तनवादी लोकांना स्वत:च परिवर्तन होऊन परिवर्तन जन्माला घालावे लागते. , Options is : 1. (a) व (b) दोन्ही बरोबर , 2. (a) व (b) दोन्ही चूक, 3.(a) बरोबर व (b) चूक , 4. (a) चूक व (b) बरोबर , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 56 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | खालील विधाने वाचा व योग्य तो पर्याय निवडा. (a) परिवर्तनवादी लोक माणुसकीची वाट निर्माण करतात. (b) परिवर्तनवादी लोकांना स्वत:च परिवर्तन होऊन परिवर्तन जन्माला घालावे लागते.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>कर्नाटक का प्रमुख लोकनृत्य कौन सा है ?
>गंगा को उत्तर से दक्षिण ले जाने वाला चोला राजा कौन था ?
>भारत में मनसबदारी प्रथा किसने शुरू की ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>कबीर हिन्दी की किस स्थानीय भाषा में लिखते थे ?
>आनुपातिक प्रतिनिधित्व प्रणाली किसके चुनाव के लिए प्रयोग की जाती है ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>पीतल किन धातुओं से मिलकर बनता है ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>राज्यसभा का सदस्य बनने के लिए न्यूनतम निर्धारित आयु क्या हैं ?
>सूर्य की किरण पृथ्वी की यात्रा पूरी करने में कितना समय लेती है ?
>कम्प्यूटर की स्मृति का वह हिस्सा जहाँ डेटा, निर्देश अस्थायी रूप से सुरक्षित किया जा सकता है ?
>पंचायती राज व्यवस्था सम्बन्धित प्रावधान भारतीय संविधान की किस अनुसूची में रखे गए हैं ?
>भारत का दागू, जियाचा तथा जीक्झू बाँधों को लेकर किस देश के साथ तनाव है ?
>सामान्य वयस्क व्यक्ति में कुल कितना रक्त होता है ?
>राज्य को संविधान द्वारा प्रदत्त सभी शक्तियों को प्रयोग करने एवं कार्य कराने का अधिकार किसे प्राप्त है ?
>बीड़ी लपेटने वाले आच्छादन के रूप में प्रयोग आने वाले पत्ते किससे प्राप्त होते हैं ?
>विश्व का दूसरा सबसे बड़ा महाद्वीप कौनसा है ?
>आईसी 22 23 क्या है ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>भारत सरकार द्वारा दिया जाने वाला सर्वोच्च पुरस्कार कौन सा है ?
>अशोक के किस शिलालेख में उसकी कंलिंग विजय का वर्णन है ?
>ध्वनि का तारत्व किस पर निर्भर करता है ?
>राजस्थान में त्यौहारों का आगमन किस त्यौहार से माना जाता है ?
>‘धर्मनिरपेक्षता’ शब्द का सर्वप्रथम प्रयोग किया किसने किया था ?
>प्रादेशिक सेना में एम.एस. धोनी को कौन-सी मानद पदवी दी गई है ?
>किस सुल्तान ने बाजार नियन्त्रण व्यवस्था लागू की ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>भारत का प्रथम वायसराय कौन था ?
>विश्व का सबसे बड़ा डेल्टा कौन-सा है ?
>चाबी भरी घड़ी में कौनसी ऊर्जा होती है ?
>विटामिन.‘सी’ का रासायनिक नाम क्या है ?
>किसको सह्याद्रि पर्वतमाला भी कहा जाता है ?
>शरीर के आंतरिक अंगो का परीक्षण किस उपकरण द्वारा किया जाता है ?
>जो वस्तुएं दुर्लभ हों और उनकी आपूर्ति सीमित हो, उन्हें क्या कहते हैं ?
>मेघनाद साहा किस क्षेत्र में अपने योगदान के लिए जाने जाते हैं ?
>लहसुन की विशिष्ट गंध निम्नलिखित में से किस एक के कारण है ?
>कौन-सा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>‘‘द वे ऑफ नाइफः द सी आईए, ए सीक्रेट आर्मी एण्ड ए वार एट द एण्ड्स ऑफ द अर्थ’’ पुस्तक के लेखक कौन हैं ?
>‘गैम्बिट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>भारतीय संविधान की कौनसी विशेषता इंग्लैण्ड से ली गई है ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>‘छऊ’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>कौन-सा ग्रह सूर्य की एक परिक्रमा पूरी करने में सबसे कम समय लेता है ?
>उपन्यास ‘देवदास’ का लेखक कौन है ?
>‘सघ की भाषा हिन्दी और लिपि देवनागरी होगी।’ यह संविधान के किस अनुच्छेद में कहा गया है ?
>भारत के राष्ट्रपति के चुनाव के लिए नागरिक को कितनी आयु पूरी कर लेनी चाहिए ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>‘राइडर कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>‘सम्पत्ति के अधिकार’ को किस संविधान संशोधन के द्वारा मूल अधिकार से हटा दिया गया ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>फाह्यान किसके शासन काल के दौरान भारत आया था ?
>‘प्रकाश वर्ष’ किसकी इकाई है ?
>एंगस्ट्रोम से किसका मापन किया जाता है ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>भारत में सर्वप्रथम कौन यूरोपीय व्यापारी आया ?
>भारत का प्रथम बायोस्फियर रिजर्व कहां है ?
>कांग्रेस के प्रतिनिधि के रूप में गाँधी जी ने किस एकमात्र गोलमेज सम्मेलन में भाग लिया था ?
>मोहिनीअट्टम मूल रूप से किस राज्य में जन्मा और विकसित हुआ लोक नृत्य है ?
>सबसे विशाल जीवित स्तनपायी कौन सा है ?
>बैंकिंग परिचालनों में हम बहुत बार CBS शब्द पढ़ते हैं। CBS शब्द में C से क्या शब्द बनता है ?
>‘बरसात बिल्कुल न होना’ क्या कहलाता है ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>गणना और तुलना के लिए कम्प्यूटर के किस भाग का प्रयोग किया जाता है ?
>ग्रेगर मेण्डल किसके प्रतिपादन के लिए प्रसिध्द है ?
>सूर्य का वजन पृथ्वी से कितना अधिक है ?
>किस बन्दरगाह को ‘ऑफ स्प्रिंग ऑफ पार्टीशन’ कहा जाता है, क्योंकि इसका विकास विभाजन के पश्चात् कराची बन्दरगाह की एवज में किया गया था ?
>विश्व पर्यावरण दिवस कब मनाया जाता है ?
>संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>11 मार्च 2011 को जापान में आए जोरदार भूकंप एवं सुनामी द्वारा जिन न्यूक्लीय रिएक्टरों की भारी क्षति के फलस्वरूप विकिरण का रिसाव हुआ, वे किस जगह थे ?
>भारत के स्थलाड्डतिक मानचित्र को कौन-सा संगठन बनाता है ?
>भारत में सबसे ऊँचा जल.प्रपात कौन-सा है ?
>किस धातु के उपयोग को सीमित करने के लिए वैश्विक सन्धि को मंजूरी दी गई ?
>‘जगन्नाथ मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>औद्योगिक विकास की दृष्टि से उत्तर प्रदेश का कौन-सा क्षेत्र सर्वाधिक विकसित है ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>सेबी किस तरह की संस्था है ?
>चंद्रगुप्त मौर्य ने अपनी जिंदगी के आखिरी दिन किस स्थान पर गुजारे थे ?
>महाभारत काल में ‘गंगापुत्र’ किसे कहा गया था ?
>महात्मा गाँधी ने ‘करो या मरो’ का मंत्र किस आन्दोलन के समय दिया था?
>‘गीत गोविन्द’ के रचनाकार कौन हैं ?
>किस सिख गुरु पर औरंगजेब ने अत्याचार किया एवं मार दिया ?
>हिंदू कानून जिनकी देन है वह कौन थे ?
>योजना आयोग के पहले अध्यक्ष कौन थे ?
>कूलंब किसकी इकाई है ?
>ब्राजील की प्रथम महिला राष्ट्रपति किसको चुना गया ?
>योजना आयोग को स्थापित किए जाने का वर्ष कौन सा था ?
>कंप्यूटर के किस हार्डवेयर डिवाइस को कंप्यूटर का ‘ब्रेन’ कहते हैं ?
>‘अकबरनामा’ मूलतः किस भाषा में लिखा गया ग्रन्थ है ?
>मिस किम कैंपबेल किस देश की प्रथम महिला प्रधानमंत्री हैं ?
>‘योजना आयोग’ को किस वर्ष में स्थापित किया गया ?
>‘डार्विन फिचिंज’ का प्रयोग किस समूह के लिए किया जाता है ?
>सवाई मानसिंह स्टेडियम कहाँ स्थित है ?
>‘योजना विधि’ के जन्मदाता कौन हैं ?
>बच्चों के भोजन के अधिकार पर दूसरा राष्ट्रीय सम्मेलन कहाँ आयोजित किया गया ?
>सूर्य का आकार पृथ्वी से कितना बड़ा है ?
>किस फसल के लिए भारत में विश्व का सबसे बड़ा ड्डषि क्षेत्र है ?
>ज्ञानपीठ पुरस्कार किस क्षेत्र वालों को दिया जाता है ?
>‘द लॉस ऑफ इनहेरिटेन्स’ किसकी ड्डति है ?
>किस उच्च न्यायालय की अधिकारिता सर्वाधिक क्षेत्रों पर है ?
>‘लिंगराज महल’ कहाँ स्थित है ?
>नवयुवतियों हेतु राजीव गाँधी शक्तिकरण योजना ‘सबला’ किस आयु वर्ग की लड़कियों के लिए है ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>मध्य प्रदेश की राजधानी निम्नलिखित में से कौन-सी है ?
>बेटल कन किस खेल से सम्बन्धित है ?
>भारत में खुदरा ऋण का सर्वाधिक प्रतिशत किसका है ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>सुवर्ण सौधा किस राज्य का विधानसभा भवन है ?
>भारत की प्रथम महिला शासक कौन थी ?
>पंडित मदनमोहन मालवीय ने ‘काशी विश्वविद्यालय’ की स्थापना किस वर्ष की थी ?
>किस नदी के किनारे नासिक शहर स्थित है ?
>‘उर्वशी’ के रचनाकार कौन हैं ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती हैं ?
>राष्ट्रीय ड्डषि विपणन केन्द्र कहाँ स्थित है ?
>भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ?
>किस क्षेत्र में उत्कृष्टता के लिए शांति स्वरूप भटनागर पुरस्कार दिया जाता है ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में यह विवरण मिलता है कि महिलाओं को मातृत्व की स्थिति में मातृत्व लाभ प्रदान किया जाना चाहिए ?
>‘लोकमान्य’ की उपाधि से किस भारतीय को नवाजा गया है ?
>उत्तर प्रदेश के प्रथम राज्यपाल कौन थे ?
>सूर्य में कौनसा परमाणु ईंधन होता है ?
>भारत में अधिकतम ड्डषि योग्य क्षेत्र घेरने वाली फसल है ?
>‘करमा’ किस जनजाति का नृत्य है ?
>सामान्यतः बैंक सावधि जमा अधिकतम कितनी अवधि के लिए स्वीकार करते हैं ?
>सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ?
>समग्र रूप से भारतीय संविधान कब लागू हुआ था ?
>विस्सू, पांचोई और दियाई उत्सव किस जनजाति द्वारा मनाए जाते हैं ?
>संस्ड्डत व्याकरण किसने लिखा था ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>भीलों द्वारा विवाह के अवसर पर किया जाने वाला नृत्य क्या कहलाता है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक मात्रा में पाई जाती है ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>कंप्यूटर प्रोग्राम में एरर्स की करेक्शंस को क्या कहते हैं ?
>प्रधानमंत्री राहत कोष के लिए अंशदान पर आयकर में कितनी छूट प्राप्त होती है ?
>भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>‘ऐन एरिया ऑफ डार्कनेस’ किसकी रचना है ?
>गरीबी हटाने के लिए पहली बार किस पंचवर्षीय योजना में जोर दिया गया था ?
>किसने और कब सर्वप्रथम पराबैंगनी किरणों का अवलोकन किया था ?
>भारत का पहला वायसराय कौन था ?
>मौर्य शासक अशोक ने कलिंग पर कब आक्रमण किया था ?
>कौन-सा ग्रह अपनी धुरी पर पूर्व से पश्चिम की ओर घूर्णन करता है ?
>अमेरिका की डेट्रॉएट इलेक्ट्रिल्स कम्पनी द्वारा निर्मित सबसे तेज चलने वाली इलेक्ट्रिकल कार का नाम क्या है ?
>‘नटराज मन्दिर’ कहाँ स्थित है ?
>भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
>वर्ष 2013 को किस राज्य में ‘युवा एवं कौशल विकास वर्ष’ घोषित किया गया है ?
>प्रड्डति को महान् शिक्षक किसने बताया है ?
>पेट्रोल किसका मिश्रण है ?
Managed Services By: www.upscgk.com