Top GK Quiz Answer Description
मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण दैनंदिन व्यवहारातही बघतो जर एखाद्या वाहनाला फार मोठा अपघात झाला किंवा एखादी व्यक्ती अपघातात जखमी झाली तर त्यांना उपचारासाठी, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी समाजातील अनेकजण धावपळ करतात ...
भीमसेन गुरुराज जोशी. जन्म- रथसप्तमी १९२२. स्थळ- गदग, कर्नाटक. तिथी ती असली तरीही भीमसेनांचा वाढदिवस तिथीबरोबरच ४ फेब्रुवारीला साजरा करायचे. आईच्या गोड गळ्यातून ऐकायला मिळालेली भजने हा त्यांच्यावरील पहिला स्वरसंस्कार. घरात भावंडांचा मोठा गोतावळा. भीमसेनांचे वडील गुरुराज हे मोठे संस्कृत विद्वान. ...
हजार्यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला. ...
अण्णा टीम मधील अण्णा हजारे, किरण बेदी ,केजरीवाल हे पूर्वी शासकीय सेवेत होते किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. ...
आंतरराष्ट्रीय मजूर संघटना : (इंटनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन; आय्एल्ओ). पॅरिस येथे १९१९ मध्ये ⇨व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीतून स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. ती प्रथम राष्ट्रसंघाशी संबद्ध होती; ...
धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद (सप्टेंबर २६, इ.स. १९२३; गुरुदासपूर, पंजाब, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३, इ.स. २०११; लंडन, युनायटेड किंग्डम) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले. ...
विष्णूदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली हीच मराठी रंगभूमीची सुरवात होती. १८४३ ते १८५१ या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीने मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. तेथे प्रेक्षकांनी या नाटकांना रसिकतेने राजाश्रयानंतर लोकाश्रयला `सांगलीकर नाटककार मंडळी' फिरतीवर निघाली.१८४३ साली मुंबईच्या दौर्यापासून या सांगलीकर मंडळीनी तिकिटे लावून प्रयोग सादर केले ...
ब्राह्मोस (रोमन लिपी: BrahMos ;) हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था, या दोहोंच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. ...
दक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे. दक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले. दक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत ...
अभिनवसिंग बिंद्रा (२८ सप्टेंबर, इ.स. १९८२; देहरादून, उत्तराखंड, भारत - हयात) हा भारतीय नेमबाज आहे. त्याने इ.स. २००८च्या बीजिंग उन्हाळी ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये, तसेच झाग्रेब, क्रोएशिया येथे झालेल्या इ.स. २००६च्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी. हवाई रायफल नेमबाजीच्या पुरुष गटांत सुवर्णपदके जिंकली. ...
२०१० राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल खेळांची १९वी आवृत्ती ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भरवली गेली. अठरावा सोहळा ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे २००६ मध्ये पार पडला होता ...
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरु यांना मुलं प्रेमानं ''चाचा नेहरु'' म्हणत. मुलं आणि फुलं हा पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरुंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. ...
संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ...
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व, (जन्म : २६ जून, इ.स. १८८८ ; नागठाणे, सांगली, महाराष्ट्र - मृत्यू १५ जुलै, इ.स. १९६७) या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. ...
सिंहला ही दक्षिण आशियातील श्रीलंका ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही. ...
मीरा कुमार (जन्म: मार्च ३१,इ.स. १९४५) या भारत देशातील राजकारणी आहेत.जून इ.स. २००९ पासून त्या १५ व्या लोकसभेच्या अध्यक्षा आहेत आणि लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा व्हायचा मान त्यांना मिळाला आहे. ...
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला असून देशातील विविध राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशातील जवळपास 81 कोटी जनतेस या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्न धान्य मिळणार आहे. राज्यातील 11.23 कोटी जनतेपैकी सात कोटी जनतेला या योजनेअंर्तगत हक्काचे धान्य मिळणार आहे ...
अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.[ संदर्भ हवा अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत. यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल ...
भारतीय रुपयासाठी प्रतीकचिन्ह (₹) तयार करण्यात आले आहे. डी.उदयकुमार या आय टी आयच्या विद्यार्थ्याने केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली. या प्रतीकचिन्हाच्या वापराने,भारतीय रुपयाला जागतीक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळणार आहे. ...
दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली ...
भारताने उत्तरसीमा व सीमाप्रदेश यांच्या संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम हाती घेतला. २० नोव्हेंबर १९५० रोजी कोणालाही मॅकमहोन रेषा ओलांडू देणार नाही, अशी पं. नेहरूंनी घोषणा केली. मॅकमहोन रेषेपाशी चिनी लष्कर असल्याचे समजल्यावर तेथे १०० छत्रीधारी सैनिक उतरविण्यात आले. आसाम रायफल दलाची पुनर्रचना करण्यात आली (१९५३). १९५४ मध्ये सीमेवरील गुप्तवार्तासंकलन संघटना वाढविण्यात आली. ...
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) ही महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेद्वारे शासकीय अधिकारी आणि ग्रामीण, नागरी अधिकारी, पदाधिकारी यांना प्रशिक्षण दिले जाते. मनुष्य बळ विकास हे महाराष्ट्राचे परंपरागत शक्तिस्थान आहे. ...
शेरीफ : (नगरपाल). ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे शासकीय पद. नॉर्मन लोकांनी इ. स. १०६० मध्ये संपूर्ण इंग्लंड पादाकांत करण्याच्या आधीपासून इंग्लंडमध्ये परगणे (काउंटीज), महानगरे (सिटीज) व इतर शहरांसाठी (टाउन्स) शेरीफ या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येई व आजतागायत हे पद कायम आहे. पूर्वी परगण्यांसाठी उच्च शेरीफची नेमणूक स्वतः लॉर्ड चान्सेलर जुन्या प्रघातानुसार दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी करीत. इतर शेरीफांच्या नेमणुका स्थानिक ...
लोकपाल विधेयक, २०११ ज्याला लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक ,२०११ असे देखील संबोधतात, भारतातील भ्रष्टाचारविरोधी प्रस्तावित कायदा आहे, ज्यामध्ये लोकपालाच्या संस्थेची स्थापना करण्याची तरतूद केली आहे; ज्यामध्ये काही सार्वजनिक संस्थांविरुद्ध ठेवलेल्या भ्रष्टाचाराचा ठपका आणि त्यासंबंधित घटकांची चौकशी केली जाईल. ...
भारतीय संविधानाच्या कलम 21-अ AAअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद, बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात सविस्तर विशद केली आहे. ...
जागतिक आदिवासी दिवस हि संकल्पना नेमकी काय आहे? हे समजून घेतले तर आपणास हा दिवस साजरा करणे महत्वाचे वाटेल. अन्यथा वेळ येते आणि जाते तसाच हा दिवस सुद्धा जाईल. ...
संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्व शांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ...
दक्षिण आशियातील एक द्वीपप्रजासत्ताक. भारताच्या आग्नेय किनाऱ्यालगत असलेल्या या देशाचा विस्तार ५º ५५' ते ९° ५१' उत्तर अक्षांश व ७९° ४१' ते ८१° ५३' पूर्व रेखांश यांदरम्यान असून क्षेत्रफळ ६५,६१० चौ. किमी. आहे. ...
बँकेच्या चार भिंतींबाहेर, ग्राहकास आपल्या खात्यावरील रक्कम कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय काढून देणारे संगणकीकृत दूरसंचारयंत्र म्हणजे धनयंत्र किंवा एटीएम्. ग्राहकाच्या बँक खात्याशी या धनपत्राची संगती जोडलेली असते ...
दादर येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी सदर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासंबंधीच्या त्रिपक्षीय करारावर आज नवी दिल्लीत स्वाक्षर्या करण्यात आल्या. ...
Sort by Categories
Managed Services By: www.upscgk.com