This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 55. पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात? , Options is : 1. मानव मुक्तीचा लढा उभारणे., 2. परिवर्तन मूल्य व माणुसकीला विरोध करणे. , 3.मानवी न्यायासाठी वाङ्मयनिर्मिती करणे. , 4. विषमतेला विरोध करणे., 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 55. पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात?
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>बैटरियों में कौन-सा अम्ल संगृहीत (स्टोर) होता है ?
>यूरेनियम विखण्डन की सतत् प्रक्रिया को जारी रखने में किस कण की जरूरत होती है ?
>उत्तर प्रदेश में पैराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूल किस नगर में स्थित है ?
>‘चाइनामैन’ शब्द किस खेल में सम्बन्धित है ?
>प्रथम पंचवर्षीय योजना की शुरूआत कब हुई ?
>भारतीय प्रतीक पर उत्कीर्ण ‘सत्यमेव जयते’ कहाँ से लिया गया है ?
>संविधान की कौनसी अनुसूची में केंद्र और राज्यों में विधायी शक्तियों का विभाजन किया गया है ?
>किस सिख गुरु पर औरंगजेब ने अत्याचार किया एवं मार दिया ?
>पंजाब का प्रमुख लोक नृत्य कौन सा है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>किसने कहा था, ‘‘अच्छा नागरिक अच्छा राज्य बनाता है और बुरा नागरिक बुरा राज्य बनाता है’’ ?
>किसी क्षेत्र में जनसंख्या का घनत्व किसकी संख्या से मापा जाता है ?
>मानव सभ्यता के विकास की प्रथम अवस्था कौनसी थी ?
>गुरु केलुचरण महापात्र किस नृत्य शैली में निपुण थे ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>भारतीय विदेश व्यापार संस्थान कहाँ स्थित है ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>उस्ताद बिस्मिल्लाह खाँ का सम्बन्ध किस वाद्ययंत्र से था ?
>सौरमंडल का केंद्र कौन-सा है ?
>भारतीय अर्थव्यवस्था को सबसे अच्छे ढंग से किन शब्दों में व्यक्त किया जा सकता है ?
>‘दोहावली’, ‘कवितावली’, ‘विनयपत्रिका’ जैसी भक्ति रचनाएँ किस भक्ति सन्त की हंै ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>महरौली में जंग.रहित लौह स्तंभ किसने स्थापित किया ?
>वह युक्ति जिसके द्वारा आँकड़ों को टेलीफोन के माध्यम से बाइनरी सिग्नलों की सहायता से भेजा जाता है, क्या कहलाती है ?
>पीछे का दृश्य देखने के लिए कौन-से दर्पण का प्रयोग किया जाता है ?
>भारत में सामुदायिक विकास कार्यक्रम कब आरम्भ हुआ था ?
>‘गायत्री मन्त्र’ का उल्लेख किस वेद में है ?
>भारतीय योजना आयोग का गठन कब हुआ था ?
>सहतारा यसितार) का जनक किसको समझा जाता है ?
>‘कम्प्यूटर का जनक’ किसे कहा जाता है ?
>किस महासागर में 6 करोड़ वर्ष पूर्व के महाद्वीप मौरिशिया के साक्ष्य मिले हैं ?
>‘प्रड्डतिवाद’ का जन्मदाता किसको माना जाता है ?
>मधुमक्खियों का पालना क्या कहलाता है ?
>अंग्रेजी भाषा का एक मिलियन्थ (दस लाखवाँ) शब्द बनने का सम्मान किसको गया ?
>‘इतिहास का जनक’ किसे कहा जाता है ?
>पादप, हिरण, भेडि़या व शेर से निर्मित खाद्य-श्रंखला में से ऊर्जा किसमें होगी ?
>भारतीय संघ की शक्ति किसमें निहित है ?
>‘कुचिपुड़ी’ कहाँ का शास्त्रीय नृत्य है ?
>पृथ्वी के तल से तुल्यकाली उपग्रह की ऊँचाई लगभग कितनी है ?
>भारत में द्वैध शासन की प्रणाली किस वर्ष शुरू की गई थी ?
>कौन राममोहन राय के तत्काल बाद ब्रह्म समाज का प्रमुख बना ?
>‘निशात बाग’ भारत के किस राज्य में है ?
>पृथ्वी का ऊपरी वायुमंडल सूर्य की ऊर्जा का कुल कितना भाग अंतरिक्ष में प्रतिबिंबित करता है ?
>वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है ?
>उत्तर प्रदेश में जैन एवं बौध्द दोनों धर्मों का प्रसिध्द तीर्थ कौन सा है ?
>मेसोपोटामिया की सभ्यता कहाँ विकसित हुई थी ?
>भारत में सबसे गहरी खान कहां स्थित है ?
>किस राज्य ने वर्ष 2013 को बेटियों के नाम करते हुए इसे ‘बच्ची बचाओं’ वर्ष के रूप में मनाने की घोषणा की है ?
>हिन्दी में लिखी गई प्रसिध्द पुस्तक ‘राग दरबारी’ किसने लिखी है ?
>भारत में केन्द्रीय बैंक का कत्र्तव्य कौन-सा बैंक निभाता है ?
>ऐनेमोमीटर क्या मापने के काम आता है ?
>सूर्य का वार्षिक चक्कर लगाकर पृथ्वी कितने किलोमीटर की दूरी तय करती है ?
>अन्तर्राष्ट्रीय क्रिकेट टूर्नामेन्ट के आयोजन के सम्बन्ध में चर्चित ‘शाहजाह’ किस देश में है ?
>भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की प्रथम महिला अध्यक्ष कौन थी ?
>विश्व प्रसिध्द ‘खजुराहो के मन्दिर’ किस राज्य में हैं ?
>संविधान सभा की प्रारूप समिति के अध्यक्ष कौन थे ?
>1962 के भारत.चीन युध्द के दौरान भारत के रक्षा मंत्री कौन थे ?
>भारत में प्रच्छन्न बेरोजगारी सामान्यतः किस क्षेत्र में दिखाई देती है ?
>महाराष्ट्र के संगीत रंगमंच का प्रसिध्द लोकरूप कौन-सा है ?
>‘वानखेड़े स्टेडियम’ कहाँ अवस्थित है?
>फोटोग्राफी में कौन-सा रासायनिक द्रव्य प्रयोग किया जाता है ?
>मानव ने ड्डषि कार्य किस युग से आरम्भ किया ?
>कंप्यूटर सिस्टम के किस भाग को भौतिक रूप से स्पर्श किया जा सकता है ?
>दक्षिण ध्रुव की खोज किसने की थी ?
>स्फिग्मोमैनोमीटर से क्या मापा जाता है ?
>दुनिया में पहली बार किस कम्पनी ने 3 जी मोबाइल दूरसंचार सेवा लाँच की थी ?
>इस समय भारत में सर्वाधिक मात्रा में पाया जाने वाला खनिज पदार्थ कौन सा है ?
>प्रिंटर, कीबोर्ड और मोडम जैसी बाहरी डिवाइसें क्या कहलाती हैं ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>किस धातु के उपयोग को सीमित करने के लिए वैश्विक सन्धि को मंजूरी दी गई ?
>विश्व में सबसे लम्बा पौधा कौन-सा है ?
>संविधान की व्याख्या कौन करता है ?
>भारतीय रेलवे को सर्वाधिक राजस्व किससे प्राप्त होता है ?
>सूर्य.कलंक की खोज करने वाला सबसे पहला वैज्ञानिक कौन था ?
>भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ?
>समसूत्री विभाजन के फलस्वरूप कितनी सन्तति कोशिकाओं का निर्माण होता है ?
>नैमिषारण्य कहाँ स्थित है ?
>वर्तमान में संविधान में मूल कर्तव्यों की कुल संख्या कितनी है ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>भारतीय संविधान की कौनसी विशेषता इंग्लैण्ड से ली गई है ?
>पैगंबर हजरत मोहम्मद साहब का जन्म कहाँ हुआ था ?
>राष्ट्रीय ड्डषि विपणन केन्द्र कहाँ स्थित है ?
>बाल प्वाइंट पेन का अविष्कार किसने किया ?
>किस देश के साथ भारत ने राजनीतिक सम्बन्धों (मार्च, 2013) में कमी की है ?
>गांधीजी के प्रिय भजन ‘वैष्णव जन तो तैने कहिए’ का रचयिता कौन है ?
>दिल्ली में लाल किला किसके द्वारा बनवाया गया ?
>भारतीय संविधान के किस अनुच्छेद में किसी भी प्रकार छुआछूत को असंवैधानिक घोषित किया गया है ?
>मानव शरीर में पाचन का अधिकांश भाग किस अंग में सम्पन्न होता है ?
>कौनण्से राज्य ने सर्वप्रथम ‘ईण्कोर्ट फी सिस्टम’ लागू किया?
>श्रव्य परिसर में ध्वनि तरंगों की आवृत्ति क्या होती है ?
>‘रॉकीज’, ‘एण्डीज’, ‘एटलस’, ‘आल्पस’, ‘हिमालय’ आदि किस प्रकार के पर्वत हैं ?
>बीड़ी लपेटने वाले आच्छादन के रूप में प्रयोग आने वाले पत्ते किससे प्राप्त होते हैं ?
>किस संस्था को भारत के सर्वोच्च न्यायालय ने ‘पिन्जरे में बन्द तोता’ की संज्ञा दी थी ?
>भारतीय रिजर्व बैंक, किस प्रणाली के अनुसार नोट जारी करता है ?
>किस गुप्त शासक को ‘कविराज’ कहा गया ?
>उत्तर प्रदेश का सबसे पुराना इंजीनियरिंग कॉलेज अवस्थित है ?
>भारत में सबसे लंबी सिंचाई.नहर कौनसी है ?
>नासा ने ग्रीनलैण्ड की बर्फ का अध्ययन करने के लिए एक रोबोट भेजा है। इसका नाम क्या है ?
>भारत सरकार द्वारा बालकों के कल्याण के लिए ‘बाल नीति’ की घोषणा कब की गई थी ?
>रामड्डष्ण मिशन का संस्थापक कौन था ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>‘‘स्वतन्त्रता के लिए लम्बी यात्रा’’ पुस्तक किसकी आत्मकथा है ?
>किसी लकड़ी की बनी पुरानी मूर्ति की आयु किसका प्रयोग कर जानी जा सकती है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>राष्ट्रपति द्वारा आंतरिक अव्यवस्था के आधार पर आपातकाल की घोषणा पहली बार कब की गई ?
>किस बन्दरगाह को ‘ऑफ स्प्रिंग ऑफ पार्टीशन’ कहा जाता है, क्योंकि इसका विकास विभाजन के पश्चात् कराची बन्दरगाह की एवज में किया गया था ?
>भारत का सबसे बड़ा व्यावसायिक बैंक कौन सा बैंक है ?
>भारतीय संविधान के किस भाग को उसकी आत्मा की संज्ञा दी गई है ?
>‘डबल फॉल्ट’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>मणिपुर और त्रिपुरा को पूर्ण राज्य का दर्जा किस वर्ष मिला था ?
>प्रथम पंचवर्षीय योजना में सर्वाेच्च प्राथमिकता किसे दी गई थी ?
>‘डिस्कवरी ऑफ इण्डिया’ किसने लिखी है ?
>मॉनिटर के डिस्प्ले आकार को कैसे मापा जाता है ?
>युआन कहां की मुद्रा है ?
>पेट में भोजन को पचाने के लिए किसकी खास आवश्यकता होती है ?
>लाल लाजपत राय किसके विरुध्द प्रदर्शन कर रहे थे, जब वे पुलिस की नृशंसता का शिकार हुए ?
>वर्तमान में भारतीय संविधान में कुल कितनी अनुसूचियाँ हैं ?
>‘‘अन्धकारमय महाद्वीप’’ किसे कहा जाता है ?
>फिरोजशाह कोटला ग्राउण्ड कहाँ स्थित है ?
>अपवर्तन तथा प्रकाश के पूर्ण आन्तरिक परावर्तन से किसका निर्माण होता है ?
>मछली कहाँ से श्वास लेती है ?
>भारतीय ड्डषि अनुसाधन परिषद् (प्ब्।त्) के वैज्ञानिकों द्वारा 7 अप्रैल, 2013 को विकसित मुर्गी की नई प्रजाति का क्या नाम रखा ?
>किसने सबसे पहले यह पता लगाया कि शुक्र ग्रह पूरी तरह से बादलों से घिरा हुआ है ?
>किस वायसरॉय के काल में वर्नाकुलर प्रेस एक्ट निरस्त किया गया ?
>‘कॉन्क्वेस्ट ऑफ सेल्फ’ पुस्तक के लेखक कौन है ?
>एशियाई खेल.2014 में कहाँ होंगें ?
>यद्यपि एक ही समय में कई प्रोग्राम खोले जा सकते हैं, लेकिन कितने प्रोग्राम एक्टिव हो सकते हैं ?
>UNESCO ने निम्नलिखित में से किस दिन को ‘अंतर्राष्ट्रीय साक्षरता दिवस’ घोषित किया था ?
>बृहस्पति ग्रह सूर्य के चारों ओर अपनी कक्षा में एक परिक्रमा में कितना समय लेता है ?
>भारत में एकल नागरिकता की अवधारणा किस देश के संविधान से अपनाई गई है ?
>विधानसभा एवं विधानपरिषद् के वर्ष में कम.से.कम कितने अधिवेशन होने अनिवार्य हैं ?
>भारत के किस राज्य को ‘स्पाइस गार्डन’ के नाम से जाना जाता है ?
>प्रादेशिक सेना में एम.एस. धोनी को कौन-सी मानद पदवी दी गई है ?
>महात्मा बु; के ‘गृह त्याग’ को बौ; ग्रन्थों में क्या कहा जाता है ?
>वह एन्जाइम जो दूध को दही में समेकित कर देता है ?
>‘एजरा कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>मथने के पश्चात दूध से क्रीम किस कारण से पृथक् हो जाती है ?
>हमारी आकाशगंगा में तारों के बीच सूर्य के मार्ग को क्या नाम दिया गया है ?
>राज्यालय/हड़प नीति/गोद निषेध सिध्दान्त किसके द्वारा लागू किया गया था ?
>किस पंचवर्षीय योजना का मुख्य उद्देश्य आर्थिक आत्मनिर्भरता था ?
>संस्ड्डत व्याकरण किसने लिखा था ?
>आलू किसका संशोधित रूप (उत्पादन) है ?
>किस वर्ष में भारतीय कांग्रेस का गठन हुआ ?
>‘चेतना ऊतक’ के नाम से जाने वाला ऊतक कौन है ?
>शिक्षा यानि ‘ऐजुकेशन’ शब्द की उत्पत्ति हुई किस भाषा से हुई है ?
>‘एशेज’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>हल्दीघाटी की लड़ाई में अकबर ने किसको हराया था ?
>1939 में कांग्रेस की अध्यक्षता हेतु महात्मा गाँधी ने किसे सुभाष चन्द्र बोस के विरुध्द नामित किया ?
>शरीर में भोजन प्रायः किसमें पचता है ?
>जैव वैज्ञानिक लेमार्क किस देश से सम्बन्धित था ?
Managed Services By: www.upscgk.com