This is a Most important question of gk exam. Question is : पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत. , Options is : 1. दोन्ही चूक , 2. दोन्ही बरोबर, 3.a) बरोबर व (b) चूक , 4. (a) चूक व (b) बरोबर , 5. NULL
Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india
Question Answer
पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. | 57. खालील दोन विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा. (a) परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात. (b) पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत.
Important MCQ on Related TestName
Old Exam Quiz On
Exam Quiz On
Hindi Corner ( Ctrl + Mouse Click)
>सूर्य का चक्कर लगाते हुए पृथ्वी की प्रति मिनट गति क्या होती है ?
>भारत के संविधान की किस अनुसूची में वे तीन सूचियां हैं, जो संघ और राज्यों के बीच शक्तियों का विभाजन करती हैं ?
>‘सती प्रथा’ का अन्त तथा ‘ठगी प्रथा’ को समाप्त करने का श्रेय किसे है ?
>प्रथम अखिल भारतीय बुनियादी शिक्षा सम्मेलन का आयोजन वर्ष 1939 में कहाँ हुआ था ?
>रबी मौसम किन महीनों के बीच को माना जाता है ?
>नीला थोथा का रासायनिक सूत्र क्या है ?
>घरेलू मक्खी द्वारा फैलने वाला रोग कौन सा हैं ?
>मुगलकाल में न्यायालयों में किस भाषा का प्रयोग किया जाता था ?
>खाद्य ऊर्जा को हम किस इकाई में माप सकते हैं ?
>भारत में निर्मित प्रथम कम्प्यूटर का क्या नाम है ?
>अन्तर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त पुस्तक ‘द मिस्ट्री ऑफ कैपिटल’ का लेखक कौन है ?
>भारत द्वारा अपने देश में विकसित हलके युध्दक विमान का नाम क्या है ?
>स्वामीनारायण मन्दिर, अक्षरधाम कहाँ स्थित है ?
>भारत में साइमन कमीशन के बहिष्कार का मुख्य कारण क्या था ?
>उत्तर प्रदेश की कौनसी जनजाति दीपावली को शोक के रूप में मनाती है ?
>किस पादप को 'शाकीय भारतीय डॉक्टर’ कहते हैं ?
>‘भविष्य निधि योजना’ तथा ‘पारिवारिक पेन्शन योजना’ की शुरुआत किस वर्ष की गई थी ?
>लोकसभा हेतु उत्तर प्रदेश में निर्वाचित संसद सदस्यों की कुल संख्या क्या है ?
>‘अकल पै’ के नाम से प्रसिध्द अनंत पै ने किस कॉमिक श्रृंखला की रचना की थी ?
>‘केनन’ शब्द किस खेल से सम्बन्धित है ?
>उत्तर प्रदेश में 1920 ई. में भारतीय कला परिषद् की स्थापना कहाँ की गई ?
>‘बगदाद’ किस नदी के किनारे स्थित है ?
>जंग से बचाने के लिए लोहे से बने पानी के पाइपों पर जस्ते की परत चढ़ाने को क्या कहते हैं ?
>उपन्यास ‘देवदास’ का लेखक कौन है ?
>ऊर्जा के किस रूप से प्रदूषण की समस्या नहीं होती है ?
>‘हितोपदेश’ की रचना किसने की ?
>माइक्रोप्रोसेसर किस पीढी का कम्प्यूटर है ?
>योजना आयोग के पहले अध्यक्ष कौन थे ?
>भारतीय गैण्डे किस अभयारण्य में पाए जाते हैं ?
>किस नदी के किनारे नासिक शहर स्थित है ?
>मनुष्य में कौन-से क्रोमोसोम के मिलने से पुत्र का जन्म होगा ?
>सन्त कबीर ने उत्तर प्रदेश के किस स्थान पर शरीर त्याग किया था ?
>समसूत्री विभाजन के फलस्वरूप कितनी सन्तति कोशिकाओं का निर्माण होता है ?
>प्रसिध्द खजुराहो मंदिर का निर्माण किसने किया था ?
>कौन सा सागर सबसे लवणीय सागर है ?
>सोने की शुध्दता को मापने के लिए ‘कैरेट’ शब्द का प्रयोग किया जाता है। सोने का शुध्दतम रूप क्या है ?
>यदि प्रधानमंत्री या कोई अन्य मंत्री सदन का सदस्य नहीं है, तो उसे पद पर बने रहने के लिए कितने माह के अन्दर संसद का सदस्य बनना आवश्यक है ?
>‘गैर नृत्य’ किस त्यौहार पर किया जाता है ?
>श्रीलंका के राजा मेघवर्मन ने किस गुप्त शासक से भगवान बुध्द का मन्दिर बनवाने की अनुमति माँगी थी ?
>विश्व का सबसे बड़ा सौर पाॅवर स्टेशन किस देश में है ?
>मोहिनीअट्टम मूल रूप से किस राज्य में जन्मा और विकसित हुआ लोक नृत्य है ?
>किस बीमारी में रक्त में शर्करा का स्तर बढ़ जाता है ?
>भारतीय अर्थव्यवस्था को सबसे अच्छे ढंग से किन शब्दों में व्यक्त किया जा सकता है ?
>जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ?
>सूर्य.कलंक की खोज करने वाला सबसे पहला वैज्ञानिक कौन था ?
>किस नृत्य शैली में कथा/भाव हमेशा महाभारत या रामायण से लिया जाता है ?
>किस पंचवर्षीय योजना का मुख्य उद्देश्य आर्थिक आत्मनिर्भरता था ?
>भारत का कौन सा राज्य कॉफी एवं सिल्क के उत्पादन में 70 प्रतिशत का योगदान देता है ?
>प्रेजेंटेशन/स्लाइड शो तैयार करने के लिए सामान्यतः कौन-सा एप्लिकेशन प्रयोग किया जाता है ?
>भारतीय संविधान की तीसरी अनुसूची का सम्बन्ध किससे है ?
>अनसॉलिसिटेड ई.मेल को क्या कहते हैं ?
>स्वतंत्र भारत के चैथे राष्ट्रपति कौन थे ?
>किस राज्य में रंगनाथित्तु पक्षी अभयारण्य स्थित है ?
>भारत में 1946 में लॉर्ड वावेल ने किसको अंतरिम सरकार गठित करने के लिए आमंत्रित किया था ?
>अंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी का मुख्यालय कहां स्थित है ?
>भूमध्य रेखा पर सूर्य वर्ष में कितनी बार सीधा चमकता है ?
>भारत में अधिकतम ड्डषि योग्य क्षेत्र घेरने वाली फसल है ?
>सिकन्दर एवं पोरस के बीच हुआ 326 ईण्पूण् का यु; किस नाम से जाना जाता है ?
>भारत के योजना आयोग का गठन किस वर्ष किया गया था ?
>वसुंधरा शिखर सम्मेलन कहां हुआ था ?
>‘कठपुतली’ किस राज्य का प्रमुख लोक नृत्य है ?
>राज्य की कार्यपालिका का प्रमुख कौन होता है ?
>भारत में मुद्रा स्फीति किसके द्वारा मापी जाती है ?
>हेमिस गुम्पा त्यौहार, जो अन्तर्राष्ट्रीय रूप से प्रसिध्द है, किस राज्य का है ?
>प्रादेशिक सेना में एम.एस. धोनी को कौन-सी मानद पदवी दी गई है ?
>ब्लैक बॉक्स रिकॉर्डर का आविष्कार किसने किया ?
>जिस विदेशी मुद्रा में शीघ्र देशांतरण की प्रवृति हो, उसे क्या कहते है ?
>उत्तर प्रदेश में प्रथम विकलांग विश्वविद्यालय कहाँ स्थापित किया गया है ?
>सर्वप्रथम कागज का आविष्कार कहाँ हुआ था ?
>‘इण्डिया बाइ द नील’ नामक सांस्ड्डतिक महोत्सव किस देश में मनाया जाता है ?
>खिलाफत आंदोलन किसका विरोध करने के लिए आयोजित किया गया था ?
>महमूद गजवनी के आक्रमणों में सबसे महत्त्वपूर्ण आक्रमण कौन-सा था ?
>राष्ट्रीयड्डत बैंक का सबसे बड़ा शेयरधारक (प्रतिशत शेयरधारण में) कौन है ?
>‘बाबरनामा’ मूल रूप से किसमें लिखा गया है ?
>वायुमण्डल की सबसे निचली परत को क्या कहते हैं ?
>भारत में सबसे ऊँचा जल.प्रपात कौन-सा है ?
>‘चेचक’ के लिए टीके (वैक्सीनेशन) का आविष्कार किसने किया था ?
>भारत आने वाला सबसे पहला पुर्तगाली कौन था ?
>भारत में ब्रिटिश शासन की शुरूआत किस लड़ाई द्वारा हुई ?
>‘कार्बिलान कप’ किस खेल से सम्बन्धित है ?
>सामान्यतः बैंक सावधि जमा अधिकतम कितनी अवधि के लिए स्वीकार करते हैं ?
>विश्व विरासत दिवस किस तिथि को मनाया जाता है ?
>टैगोर पुरस्कार किस क्षेत्र में शुरू किया गया है ?
>वन्य जीव सप्ताह कब मनाया जाता है ?
>सूर्य में कौनसी गैस सर्वाधिक पाई जाती है ?
>अन्नपूर्णा योजना किस वर्ष कार्यन्वित की गई थी ?
>उत्तर प्रदेश में योजना आयोग का गठन कब किया गया ?
>अहिंसा का चरम स्वरूप किस धर्म में सर्वाधिक पालन किया जाता है ?
>पृथ्वी किस गति से सूर्य का चक्कर लगाती है ?
>डी.एन.ए. का प्रमुख कार्य क्या है ?
>भारत ने किस वर्ष एवं कहाँ आयोजित ओलम्पिक खेल में पहला स्वर्ण पदक जीता था ?
>हड़प्पा की खोज किसने की ?
>उत्तर प्रदेश के किस आर्थिक क्षेत्र का जन घनत्व सर्वाधिक है ?
>चीन द्वारा प्रक्षेपित चोंगशिग 11 किस प्रकार का उपग्रह है ?
>कौन-सा ग्रह अपनी धुरी पर पूर्व से पश्चिम की ओर घूर्णन करता है ?
>कम्प्यूटर के आविष्कारक कौन हैं ?
>डबल रोटी बनाने में प्रयुक्त किए जाने वाला बेकिंग पाउडर क्या होता है ?
>भारतीय राष्ट्रीय काँग्रेस के कहाँ पर आयोजित वार्षिक सत्र में ‘पूर्ण स्वराज’ का संकल्प अपनाया गया था ?
>किसके कारण मरीचिका की परिघटना होती है ?
>फासिज्म किसमें विश्वास रखता है ?
>सूर्य एवं पृथ्वी के बीच न्यूनतम दूरी (उपसौर) प्रत्येक वर्ष किस दिन होती है ?
>स्वेज नहर किस सागरों को जोड़ती है ?
>भारत में सर्वप्रथम 2 अक्टूबर, 1959 में पंचायती राज व्यवस्था का शुभारम्भ कहाँ से किया गया ?
>कार.चालक की सुरक्षा के लिए प्रयोग में आने वाले वायु.थैले (एयरबैग) में क्या होता है ?
>पेट्रोल किसका मिश्रण है ?
>सार्वजनिक लेखा समिति अपनी रिपोर्ट किसे प्रस्तुत करती है ?
>4 अक्टूबर किस दिवस के रूप में मनाया जाता है ?
>किस ग्रह द्वारा सूर्य की परिक्रमा की गति के अवलोकन के आधार पर जोहानेस केप्लर ने अपने तीन सिध्दांतो की रचना की ?
>किस भारतीय रियासत ने 15 अगस्त 1947 को भारतीय संघ में अधिमिलन किया ?
>हमारी आकाशगंगा में नक्षत्रों की संख्या कितनी है ?
>कावेरी नदी किस खाड़ी में गिरती है ?
>सामान्य परिस्थितियों में, हवा मे ध्वनि का वेग कितना होता है ?
>उबेर कप का सम्बन्ध किस खेल से है ?
>पीले रंग का पूरक रंग कौन-सा है ?
>अंग्रेजों द्वारा कलकत्ता में निर्मित दुर्ग का नाम क्या है ?
>आईसी 22 23 क्या है ?
>यूरोपा किसका उपग्रह है ?
>अति लोकप्रिय धार्मिक पत्रिका ‘कल्याण’ कहाँ से प्रकाशित होती है ?
>1857 के बाद किसने, इलाहाबाद में एक दरबार में, ग्रेट ब्रिटेन संप्रभु द्वारा भारत सरकार के ग्रहण की घोषणा की थी ?
>भारत में शून्य के संप्रत्यय सहित दशमिक संख्यात्मक प्रणाली की खोज कौन-से राजवंश के दौरान हुई ?
>हेमेराइट किसका अयस्क है ?
>भारत का राष्ट्रपति बनने से पहले भारत रत्न का अवार्ड किसे मिला था ?
>जवाहर रोजगार योजना कब शुरू की गई थी ?
>उत्तर प्रदेश का प्रसिध्द ‘दुधवा नेशनल पार्क’ किस जिले में स्थित है ?
>भारत का संविधान किसका प्रतिनिधित्व करने के लिए राष्ट्रपति द्वारा लोकसभा के दो सदस्यों के नामांकन के लिए मुहैया करता है ?
>प्रकाश के मापन से संबंधित भौतिकी की शाखा को क्या कहते हैं ?
>‘द फ्यूचर ऑफ इण्डिया’ नामक पुस्तक के लेखक कौन हैं ?
>राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड ने देश के कितने राज्यों में ‘राष्ट्रीय डेयरी योजना’ आरम्भ करने की घोषणा की ?
>वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है ?
>‘संसार की छत’ किसे कहते हैं ?
>किस देश के साथ भारत ने राजनीतिक सम्बन्धों (मार्च, 2013) में कमी की है ?
>उत्तर प्रदेश में स्वतन्त्रता से पूर्व कुल कितने विश्वविद्यालय थे ?
>कौन-सा देश सबसे अधिक टिंबर पैदा करता है ?
>मानव शरीर में मलेरिया किस जीव के कारण होता है ?
>भारत में राष्ट्रीय आय संमकों का आकलन किस संगठन के द्वारा किया जाता है ?
>भारतीय रिजर्व बैंक के लेखा वर्ष की अवधि क्या है ?
>ड्डष्णदेव राय द्वारा रचित ‘अमुक्तमाल्यद’ किस भाषा का ग्रन्थ है ?
>‘ऐन इक्बल म्यूजिक’ के लेखक कौन हैं ?
>‘गोल’ किस प्रसिध्द भारतीय हॉकी खिलाड़ी की आत्मकथा है ?
>उत्तर प्रदेश में प्रतिवर्ष होलिकोत्सव के अवसर पर लट्ठमार होली का आयोजन कहाँ होता है ?
>वर्तमान में भारतीय संविधान में कुल कितनी अनुसूचियाँ हैं ?
>कांग्रेस के प्रतिनिधि के रूप में गाँधी जी ने किस एकमात्र गोलमेज सम्मेलन में भाग लिया था ?
>भारत का दक्षिणतम स्थान ‘इन्दिरा प्वाॅइण्ट’ कहाँ स्थित है ?
>भारत में समस्त अंतरिक्ष यान प्रचालन का मर्म केंद्र एम.सी.एफ (मास्टर कंट्रोल फेसिलिटी) का मुख्यालय कहां है ?
>किस वर्ष में भारत छोड़ो आन्दोलन की शुरूआत हुई ?
>‘द टेस्ट ऑफ माई लाइफ’ पुस्तक का लेखन किसने किया है ?
>हड़प्पा सभ्यता में विशाल ‘स्नानागार’ का साक्ष्य कहाँ से प्राप्त हुआ है ?
>1605 में डचों ने सबसे पहले भारत में जहां अपना अधिकार जमाया, वह कौन सा स्थान था ?
>भारत की कौनसी कम्पनी विश्व की चैथी बड़ी टेलीकॉम ऑपरेटर बन गई है ?
>किस उच्च न्यायालय द्वारा भारत में ‘बंद’ आयोजित करने को पहली बार अवैध घोषित किया गया ?
Managed Services By: www.upscgk.com